Deepak Karpe - (12 April 2021)3-4 दशक किंवा 30-40 वर्षा पूर्वी जेव्हां व्यक्ती जवळ इतके संसाधन नव्हती तेव्हां त्याची दिनचर्या वेगळीच असायची। लवकर उठून ,स्नान ,ध्यान,पूजा पाठ आपली नोकरी किंवा विद्यार्थी असल्यास अभ्यास । संध्याकाळी ग्राउंड वरचे खेळ आणि रेडिओ असल्यास थोडे मनोरंजन।वेळेवर खाणे, पिणे ,झोपणे ,उठणे एक सुव्यवस्थित दिनचर्या असायची। आता जितके सुख सोइ आणि साधने वाढली तितकीच मानसिक व्याप, अशांती ,धावपळ वाढली आहे। तू दोन्ही काळाचे सुरेख शब्दात अंतर स्पष्ट केले आहे।