मैत्री
रोजच आठवण यावी, असे मुळीच नाही
रोजच बोलणे व्हावे, अशीही मुळीच जबरदस्ती नाही..
मात्र कधितरी वेळ काढून एकमेकांची विचारपूस व्हावी
असे खात्री मनात हवी..
आणि ह्या काळजीची जाणीव दोघांच्या मनात असणे अशी मैत्री हवी...!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!