भात
भात
रावल्या आपल्या मित्राला सांगत असतो,"आपल्याला काय फरक नाही पडत, कोणाची डाळ काळी आहे. कोणाची खिचडी शिजते ,कोणाचा तांदूळ कच्चा आहे, या गोष्टीचा आपल्याला काय फारसा फरक पडत नाही , कच्ची डाळ आणि अर्धवट शिजलेला तांदूळ एकत्र करून त्याचा भात करून खायचा, नाही मिळाला ना तो वडापाव खायचा पण उपाशी नाही राहायचा" ...
चला तर मग पाहू आता या वरील वाक्यांचा कोण कोण कसा कसा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत... आपल्याला काय वाटतंय नेमकं काय असेल या वाक्याचा योग्य अर्थ, आपलं मत नक्की नोंदवा आणि रिप्लाय करा...