ऋचा दीपक कर्पे - (21 January 2025)अतिशय गोड व संथ शब्दांत गोड बोलण्याचे महत्त्व पटवून दिले आहे संजीवनी ताई... खूप खूप छान लिहिता तुम्ही! विचारपूर्वक, मन लावून, भावना ओतून.... लिहीत रहा!
00
Jayant Kulkarni - (20 January 2025)संजीवनी ताई अत्यंत सोप्या शब्दात विविध प्रसंगांमध्ये गोड आणि समर्पक कसे बोलता येईल, त्याचा परिणाम निश्चितच सकारात्मक असेल याविषयीचे आपले विवेचन छान वाटले. लेख आवडला.
00
Mrudula Kulkarni - (20 January 2025)संजीवनी ताई,किती तळमळीने मधुर वाणीचे मोल समजावलेत.लोकांची मने जिंकणे म्हणजेच जग जिंकणे..त्यासाठी बस..मीठे अल्फाज ही काफी हैं.. खूप सकारात्मक सुंदर आहे लेख.आवडून गेला.