Geeta Gawarikar - (19 October 2025)अगदी बरोबर आहे सर्वांनी प्रेमाने कर्तव्य करून नात्याची वीण घट्ट करायला हवी आणि घर आनंदाने मोहरुन येईल 👍🙏
10
Madhur Kulkarni - (06 October 2025)अगदी योग्य विचार मांडले आहेत.👌🏻👌🏻👌🏻🙏
10
sanjeevani bargal - (05 October 2025)ताई अतिशय ज्वलंत समस्या आहे ही दिवसेंदिवस ही संतुलन बिघडत चालल्याने दोन पिढीतील अंतर वाढत चाळके आहे संवाद हरवत चाके आहेत. हा विषय अतिशय प्रभावी रित्या मांडला आहे आणि विशेष म्हणजे यावर उपायही सांगितले आहे. सर्वांनी यावर विचार करायलाच हवा. फार सुंदर लेख.तरुणांनी पण वाचायलाच हवा.
मैं कोई लेखिका या कवियित्री नही।इस खूबसूरत दुनिया की खूबसूरत बातें, कुछ किस्से कुछ यादें अपने शब्दों में पिरोने की एक ईमानदार कोशिश करती हूँ....
Book Summary
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली च्या अखिल भारतीय निबंध स्पर्धेसाठी विषय दिला होता, मी भाग घेवू शकत नाही, पण तरी माझे विचार मांडले आहेत.
नक्की वाचा आणि प्रतिक्रिया कळवा.