मी हे पुस्तक माझ्या आजी बद्दल च्या भावना व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहले आहे माझे व्यक्तिमत्त्व तिच्यामुळे घडले आहे मी एका नामवंत शाळेची
मुख्याध्यापिका /प्राचार्य होते मी बावीस वर्षे मु .अ ,म्हणून कार्य केले माझा लढा बलाढय अशा संस्था प्रमुखाशी बावीस वर्षे चालला.सेवानिवृत्ती नंतर तो संघर्ष मी लिहला व " संघर्ष यात्रा" हे पुस्तक तयार झाले या पुस्तकाचे प्रकाशन नेते व लेखकांच्या उपस्थितीत दि 8/8/023ला करण्यात आले