सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
ज्यावेळेस माता रमाई शेवटचा श्वास घेत असते, त्यावेळेस माता रमाई
आपल्या पतीला, स्वतःची काळजी घ्या, आणि कोणीतरी माझ्यासारखी काळजी घेणारी बाबासाहेबांना मिळावी, अशी अपेक्षा तिची असते, आणि तिचे समाजाप्रती त्याग आणि बलिदान, आहे आणि बाबासाहेबाला हा संदेश देते, माझ्या समाजातल्या लोकांना आपले परिवार म्हणून समजा, आणि स्वतःची काळजी घ्या या कवितेतून संदेश माता रमाई देताना.......