सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
निसर्गाच्या प्रत्येक प्रवाहातून शांततेचा संदेश मिळतो, पण तो स्वीकारायला मानवी मनच मागे पडतं.
निसर्गाशी एकरूप झालं की शांतीचं अमृत क्षणभर का होईना, अंतर्मनात पसरतं.