सर्वेअर, क्षेत्रातील प्रशिक्षण देणे,लेखक, छंद माझा कविता करणे, लेखन कथा लिहिणे, सामाजिक कार्यरत,
Book Summary
भीमविचारांचा राजकारणासाठी झालेला अपप्रयोग, गरिबांचे सुरूच असलेले शोषण आणि सामाजिक गुलामी ही कविता ठळकपणे मांडते.
खऱ्या परिवर्तनासाठी सत्तेपेक्षा बुद्धाच्या मानवतावादी विचारांकडे परत जाण्याची गरज व्यक्त केली आहे.