Vinod Mulay - (15 June 2025)प्रत्येकात माणुसकीचा अंश असतो फक्त त्याला जागृत करणे आवश्यक असते. त्यासाठी सद्विचारी व्यक्तीची संगत मिळणे महत्त्वाचे ठरते. सुंदर कथा.
00
भारती महाजन रायबागकर - (12 June 2025)चूक झाली हे पटल्यावर मी सुधारणे हे जास्त महत्त्वाचं
00
ज्योती अलोणे - (03 June 2025)खर्च केलेली चूक लक्षात आणून देणे आणि त्या चुकीचे परिमार्जन करणे हा आपल्या मनावर मिळवलेला सर्वात मोठा विजय. छान लेखन..