Mrudula Kulkarni - (06 May 2025)किंमती गिफ्ट्सपेक्षा किंमती भावना संसार वाचवतात..हे सत्य प्रत्येक उपवर मुलीला आणि तिच्या पालकांना समजावे आणि मनोमन पटावे..किती अर्थपूर्ण उद्बोधक लेख आहे! खूप आवडला.
आजकाल वेळेवर लग्न न होण्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक कारणं आहेत. पगारावरून होणारी माणसांची मोजणी (CTC), अवास्तव अपेक्षा, करिअरला दिलेलं प्राधान्य, पारंपरिक चौकटी आणि स्वतःच्या भावना न ठरवू शकणे — या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे लग्नाच्या गाठी उशीराने बांधल्या जात आहेत. नात्यांना आकड्यांत मोजण्याऐवजी माणूस म्हणून समजून घेतल्यास चित्र वेगळं असू शकतं.