"जलतरंग यासंग्रहातील कथांमध्ये सामाजिक भान तर आहेच पण स्त्री- मनाचा मागोवा घेतला आहे...., बालमनाची पण त्यांना ओळख आहे.
काही कथांमधुन जक नर्म अशी टोंच
पण आहे...
प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या विषयावर आहे.
पण कुटुंब हा त्यांचा केंद्र बिंदु आहे तोच धागा पकडून प्रत्येक कथा विणली गेली आहे..
"