मी हिंदी आणि मराठी लेखक/कवी आहे. मराठीत एकुण १२ व् हिंदी मधे एकून ३ पुस्तके प्रकाशित आहे . रेडियो वर नाटकांचे प्रसारण. एकूण ८० पेक्षा जास्त कथा, १०० पेक्षा जास्त कविता प्रकाशित. फेसबुकवर लिवा क्लब या ५००० सदस्य असलेल्या समुहाचे संस्थापक आणि एडमिन. भोपाळ , इंदौर , बड़ोदा , ठाणे , ग्वाल्हेर ,...More
मी हिंदी आणि मराठी लेखक/कवी आहे. मराठीत एकुण १२ व् हिंदी मधे एकून ३ पुस्तके प्रकाशित आहे . रेडियो वर नाटकांचे प्रसारण. एकूण ८० पेक्षा जास्त कथा, १०० पेक्षा जास्त कविता प्रकाशित. फेसबुकवर लिवा क्लब या ५००० सदस्य असलेल्या समुहाचे संस्थापक आणि एडमिन. भोपाळ , इंदौर , बड़ोदा , ठाणे , ग्वाल्हेर , दिल्ली , चंद्रपुर, पुणे , बरहाणपुर येथे अनेक कथाकथन/कविता/व्याख्यान. अनेक पुरस्कार व् सम्मान .
Book Summary
प्रेम कधीही , कुणीही , कुणावरही करावे*
हे जरी खरे असले तरी सारासार विवेकी विचार मात्र महत्वाचा आहे. हे या कथानकातून दृष्टोपत्तीस येते. ही गोष्ट ही कथा वाचल्यावर आपल्याला जाणवते.
आंतरजातीय , आंतरधर्मीय प्रेमविवाह हा किती यशस्वी , सुखदायी होतो की नाही याबाबतचे कथानक लेखकाने अत्यंत परिणाम कारक असे लिहिले आहे...