कथा लिहितांना आलेले वेगवेगळे अनुभव व प्रसंग त्यांनी अतिशय हळुवारपणे व
कुणालाही न दुखवता वर्णन केले आहेत. जीवनाचे तत्वज्ञान नुसते सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवात कसे आणायचे ते त्यांनी आपल्या कथेतून मांडलं आहे. आध्यात्म शिकणे, आणि अध्यात्म जगणे यात फार फार फरक आहे. या सगळ्यात आपले जीवन विषयक तत्वज्ञान सांगताना आपल्या जीवनाची “जडणघडण” असा एक शब्द मी वापरणार आहे.
डॉ. भाग्यश्री दे. नातू