हे अनेकविध पैलू असलेले समाज जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेले चिंतनशील वैचारिक भाषेतून संदेश देणारे पुस्तकं आहे. म्हणून या पुस्तकाचे नाव "विचार मौक्तीकांचा कोष" हे आहे. लेखिका पूर्व प्राध्यापिका सौ. विद्या श्रॉफ यांनी या पुस्तकातील लेखांच्या माध्यमातून समाज जीवनाला सुधारता येईल म्हणजेच समाज हित साध्य केले जाईल, तसेच राष्ट्रहितही जोपासल्याचे आपणास दिसेल.