हे पुस्तक आपल्या सर्वांना सोपविताना मला अत्यंत आनंद होत
आहे. सद्गुरूद्गु नेहमी म्हणतात की, प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची ,
विश्वशांतीची असावी, हिंदुस्तान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे
आणि जीवनविद्या मिशन घरोघरी पोहचावे. पुस्तकामध्ये सद्गुरूं नी
सांगितलेल्या सिद्धांतानुसार,आपले आचार - विचार, कृती कशा असाव्या ,
कोणत्या परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये यांच्यासारख्या
अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे.