राधिका ताईंचे सर्व लेख मी वाचले वाचक हो..
पण एक ही लेख वाचतांना मला कंटाळा आला नाही. प्रत्येक वेळी हे सर्व लेख (या आधीही वेळोवेळी वाचलेले होते) तरी नव्या विद्यार्थ्याच्या उत्साहाने मी ते वाचले याचे मुख्य कारण लेखिके चे लेखन सामर्थ्य आहे हे नक्कीच! त्यांचा प्रत्येक विषयाचा व्यासंग व अभ्यास इतका परिपूर्ण आहेकी जणू नव्याने अभ्यास करून
लेख लिहिलेत की काय इतके ते टवटवीत व परिपूर्ण आहेत. आणि नव्या जुन्याची सांगडत्या इतकी शिताफीने घालतात की बघतच रहावे.