विविध विषयांवर आधारित एकुण ५० कवितांत कवयित्रीने शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्र त्यांनी या कवितेतून मांडले
आहे. आसमानी, सुलतानी संकटात शेतकरी कसा पिळून निघत आहे या
ज्वलंत प्रश्नावर त्यांनी लक्ष वेधले आहे. उर दाटून यावी अशी व्यथा या
" शेतकरी " कवितेतून मांडली आहे.
मिठी विश्वासाची, वसंताचे आगमन अशी अनेक काव्याने बहरलेली
प्रतिभाताई विभूतेयांची प्रतिभा वाचक मनाला नक्की भुरळ पाडणार यात
शंका नाही..