खाजाभाईच्या प्रत्येक कवितेत गहन अर्थ दडला आहे. सर्वच कविता सामाजिक स्तरातील आहेत. मन हेलावून सोडणाऱ्या कविता आहेत.संविधान,विठू माऊली,जात, पोट,,मागणे,शब्दबीज,आपली परकी, घूंगरू,बा भीमा या कविता मधून ही वेदना कळकळ मनाची घालमेल
ओथंबून वाहत आहे. समाजातील इतर घटकांची खरच जाणीव करुन घ्यायची असेल तर त्यांनी हा कविता संग्रह आवश्य वाचावा.- अनिसा सिकंदर शेख
ता.दौंड जि.पुणे