दिवाळी म्हटली की दिव्यांचे लखलखते...प्रकाशमान दिवे..जसे नजरे समोर येतात तसेच फटाक्याची आतिषबाजीही मन धुंद करून टाकते.
विविध फराळांची मेजवाणी आणि आपली जिव्हाळ्याची माणसे सोबतअसली की दिव्यांचा हा तेजोमय आनंद वाढत जातो.
दिवाळी हा सण जसा दिव्यांचा आहे तसाच मनातल्या
निरुत्साही...नकारात्मक....बुरसटलेल्या विचारांना मनातून बाहेर घालविणारी आहे.पण हे घालविण्या सा शठी आ पल्या मनाला तितकेच सुंदरविचारमुल्ये आणि आदर्शही मिळायलाहवेत. लेख...कथा...कविता...यामधूनमिळत असते.
मुक्तछंद साहित्य मंच समूह यावर्षी " दिपोत्सव दिवाळी विशेषाक " घेऊन येत आहे दिवाळीचा आनंद द्धिगुणीत करण्यासाठीच.यामध्ये २५ कथा..आणि ४५ कवितांची मेजवाणी वाचकांना वाचायलामिळणार आहे