मी सकारात्मक विचार धारा ठेवते. शिक्षिका,कवयित्री,लेखिका,उत्तम गृहिणी,सहकारी,माझी ईश्वरावरती गाढ श्रद्धा,भक्ती आहे.
Book Summary
आपली भारतमाता परदास्याच्या
श्रुंखलेतून मुक्त झाली. परंतू मिळालेले हे स्वातंत्र्य सहज आपल्या पदरात
पडले नाही. तर यासाठी अनेक शूरविरांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी
लागली. शहिदांच्या रक्ताने ही स्वातंत्र्याची गाथा लिहिली गेली.अनेक
मोठमोठ्या साहित्यिकांनी यावर लेखनही केले आहे. परंतू तळागाळातील
सर्व सामान्यांच्या या स्वातंत्र्याविषयी काय भावना आहे, त्या या "कविता
स्वातंत्र्याच्या" प्रातिनिधिक संग्रहात संकलित करुन, सर्वसामान्यांना ही,
स्वातंत्र्यासाठी झटलेल्या लोकांच्या भावने सोबत जोडण्याचा त्यांचा हा
प्रयत्न आहे.