काव्यलेखन करताना मन पाकळी समान कोमल होतं, आणि त्या कोमल मनात उठलेले भाव एकत्रितरित्या, गुंफून, अनेक पाकळ्यांचं एक पुष्प आपणासमोर सादर करताना,खरंच खूप हर्ष होतोय.मनभावनेत ऋतू फुलतात,बहरतात आणि पुलकित झालेल्या मनात शब्दाच्या ओळी नजरेसमोर उभ्या ठाकतात.त्यांचच हे छोटंसं भाव दर्शन....