Ruturaaj Patki - (29 June 2020)"पिढी बदलली की वागण्याची गणितं बदलतात" --- हे अगदी खरं. काहीजण पिढीबरोबर, काळाबरोबर बदलतात; काही काळाला बदलण्याच्या अट्टाहासापायी काळाच्या प्रवाहातला एक दगड होऊन बसतात. पण सामाजिक दृष्टीकोनही परिस्थितीजन्य असावे हेच कलियुग बहुतेक. नेहमीप्रमाणेच खूप छान कथा.