नमस्कार, मी कविता शिर्के.
आजच्या युगातील प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावताना दिसतात. पैसा असला तरच आपण सुखी राहू शकतो, असा गैरसमज झालेला आहे. प्रत्येक माणसाला पैसे कमावण्याच्या नादात आपण काय गमवत आहोत ,हे माणसाला कळत नाही . तेच सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.