संस्कृत अभ्यासक. वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार. समाज माध्यमांत सातत्याने भारतीय तत्वज्ञान, संत साहित्य इत्यादी विषयक लेखन.
Book Summary
झाडांची पानगळती होते आणि मग वासंतिक चैत्र पालवी बहरते. अगदी काहीसे तसेच समोरच्या व्यक्तीकडून किंवा आपल्याकडून घडलेल्या चुकांच्या पानांची गळती झाली, तर नवीन सत्कार्यांच्या पालवी उगवतील, वाढतील.
इति लेखनसीमा | माऊली की जय जय श्रीकृष्ण !!!