Hemant Kulkarni - (10 March 2024)अशुद्धलेखन आणि अनेक ठिकाणी तुटक शब्दांमुळे वाचकाचा रसभंग होतो. शिवाय नातं बहरण्यासाठी आवश्यक ती वातावरणनिर्मिती होत नाही. कथानक अगदी ठरल्याप्रमाणे पुढे सरकतंय असं वाटतं. एकूण सुधारणेला पुष्कळ वाव आहे, असं म्हणता येईल.