• 19 December 2020

    kajal kamire

    Little Bytes..

    5 77

    कधी कधी आयुष्य आपल्याला एका वळणावर आणून सोडत.. निर्णय घेणे ते अमलात आणणं खूप अवघड होऊन जातं.. सगळी परिस्तिथी हाताबाहेर गेलीये की काय असं वाटू लागतं.. अश्या वेळी मात्र मन स्थिरावत नाही. काय करावं सुचत नाही.. खुप प्रयन्त केल्यानंतर आणि विचार केल्यानंतर नवी उमेद दिसू लागते. पण तोपर्यंत आपली सहन शक्ती शाबूत ठेवणे गरजेचे...



    kajal kamire


Your Rating
blank-star-rating
Ajinkya Jadhav - (31 January 2021) 5
छान ग

0 0

ऋचा दीपक कर्पे - (20 December 2020) 5

0 0

Nilesh Kulkarni - (19 December 2020) 5
100% खरं.

0 0