जयश्री देशकुलकर्णी - (03 June 2023)आधुनिक विचार आणि सानतन विचार दोन्हीची सांगड घालत घेतलेला निर्णय योग्य आहे
10
Jayant Kulkarni - (03 June 2023)ऋचाजी तुम्ही खूप सुंदर लिहिले आहे. निसर्गावर, झाडांवर प्रेम करण्याची प्रथा या निमित्ताने सुरू राहील हे आपल्या पूर्वजांनी पाहिलं आणि म्हणून त्यांनी वट पौर्णिमे सारखे सण, व्रत वैकल्ये सुरू ठेवली. वड जेवढा ऑक्सीजन आपल्याला देतो तेवढा इतर झाडे ही कमीजास्त प्रमाणात देतात. म्हणूनच वडाची प्रातिनिधिक स्वरूपात पूजा केली जाते. त्या निमित्ताने आपण निसर्गाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो. लेख आवडला.