Hemant Kulkarni - (09 March 2024)कथेतील प्रसंगांचा ओढून ताणून ट्रेनशी संबंध जोडल्यासारखा वाटतो. ट्रेनच्या प्रवासाची अपरिहार्यता त्यात जाणवत नाही. आघातदर्शक अनुस्वार योग्य ठिकाणी न दिल्यामुळे वाचताना रसभंग होतो. केवळ गप्पांच्या अनुषंगाने कथानक पूर्णत्वास जात नाही, असं माझं मत आहे. ... म्हणलं असा प्रयोग आहे तो चुकीचा आहे. म्हटलं असं असायला हवं. अधिक उणे वाटल्यास क्षमस्व!